‘मी पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, मला सरकारमधून मोकळं करावं’; देवेंद्र फडणवीस
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या खराब कामगिरीच्या पार्शभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली आहे.4 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला.त्यामध्ये भाजपचे 9 खासदार निवडणून आले आहेत. तर राज्यात काँग्रेसने…