सैराटची पुनरावृत्ती; प्रेमविवाहाला एक महिना होताच तरूणाची निघृण हत्या
भारतात जातीव्यवस्थेची मूळं किती घट्ट रोवलेली आहेत. याची साक्ष देणारी घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरूणाची निघृण हत्या करण्यात आली आहे.अमित साळुंखे आणि विद्या किर्तीशाही या दोघांनी…