‘पुन्हा उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ येईल’ जयंत पाटील नेमक काय…
मुंबई प्रतिनिधी – बंडखोर आमदारांच्या निलंबनाचे प्रकरण तसेच शिवसेना व्हीप प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना माध्यमांनी प्रश्न विचारले असता त्यांनी आपली निरीक्षणे मांडली.…