मीठात ठेवलेला ‘तो’ मृतदेह विच्छेदनासाठी मुंबईकडे रवाना
नंदुरबार दि १५(प्रतिनिधी)- नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील संशयास्पद मृतावस्थेत आढळलेल्या आदिवासी महिलेचा मृतदेह अखेर ४५ दिवसांनी पोलिसांनी मीठाच्या खड्डयातून बाहेर काढत शवविच्छेदन करण्यासाठी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात नेण्यात आला…