दुष्काळावर सरकार गंभीर नाही, कॅबिनेटमध्ये साधी चर्चाही नाही
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- राज्यात सध्या मराठा, ओबीसी, धनगर समाजाकडून आरक्षणाची जोरदार मागणी केली जात असून त्यांची मागणी रास्तच आहे. भारतीय जनता पक्षाने २०१४ पासून या समाजांना आरक्षण देण्याचे पोकळ आश्वासन दिले आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे…