सरकार कोसळूनही ‘या’ नेत्यांना बंगल्याचा मोह सुटेना
मुंबई दि ६(प्रतिनिधी) - राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन महिन्याभरपेक्षा अधिक काळ लोटला आहे. पण अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वारंवार दिल्लीचा दाैरा करत आहेत. पण सत्ता परिवर्तन झाले असले तरीही…