मराठवाड्यात गंभीर परिस्थिती असतानाही दुष्काळाची घोषणा का नाही?
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- मराठवाड्यातील जनतेच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी शिंदे- फडणवीस - पवार सरकारने छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक घेतली पण यातून मराठवाड्याच्या जनतेला काहीही मिळालेले नाही. ५९ हजार कोटींच्या योजना दिल्याचा…