‘…तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही’
अमरावती दि २२(प्रतिनिधी)- शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडणूक लढवलेले आणि आता राष्ट्रवादी प्रवेश केलेले आमदार देवेंद्र भुयार यांनी एक वादग्रस्त विधान केले…