त्या कारणाने वडील रागावल्याने तरूणीने उचलले टोकाचे पाऊल
ओैरंगाबाद दि २३(प्रतिनिधी)- ओैरंगाबादमध्ये मोबाइलच्या अतिवापरामुळे वडील रागावल्याने २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने फिनाईल प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.मयत तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. औरंगाबाद शहरातील न्यू…