लग्नानंतर अवघ्या दोन वर्षातच विवाहितेची आत्महत्या
मुंबई दि २९(प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील शिरगाव येथील विवाहित तरुणीचा नवी मुंबईत संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पण तिचा मृत्यू झाला नसून पतीसह सासरच्या मंडळीनी तिचा खून केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींकडून…