राजकीय पक्षांवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
दिल्ली दि १३ (प्रतिनिधी)- केंद्रिय निवडणूक आयोगाने भारतातील तब्बल ५३७ राजकीय पक्षांवर कारवाई केली आहे. प्रत्यक्षात पक्ष अस्तित्वात नसणे , पक्ष निष्क्रिय असणे अशा विविध कारणांखाली निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. यामध्ये महाराष्ट्रासह…