प्रेमविवाह केलेल्या जोडप्याची विष पिऊन आत्महत्या
रत्नागिरी दि १०(प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील अलोरे चेंबरी याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या पती-पत्नीने राहत्या घरी जीवनयात्रा संपवली आहे. प्रेमविवाह केलेल्या जोडप्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या घटनेने…