ठरल तर! स्वाभिमानी शेतकरी संघटना या मतदासंघातुन लढवणार लोकसभा निवडणूक
कोल्हापूर दि २४(प्रतिनिधी)- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आगामी लोकसभेच्या मैदानात राज्यातील सहा जागा लढवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी हातकलंगले शिवाय इतर मतदारसंघाची घोषणा केली नव्हती. त्यानंतर आता स्वाभिमानीने सहा मतदारसंघाची घोषणा केली…