राज्यासाठी पुढील ४८ तास अतिशय महत्वाचे
मुंबई दि १० (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात पावसाने कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात थैमान घातले आहे. एका दिवसातच काही ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने नद्यांना पूर आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील ४८ तासात…