ठाकरे व फडणवीस यांच्या एकत्र वाटचालीमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप होणार
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांमध्ये सातत्याने भूकंप होत आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग आणि त्यानंतर झालेला सत्तासंघर्ष यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड हा त्यातला सर्वोच्च बिंदू…