संविधान जगातील पवित्र ग्रंथ पण तोच बदलण्याची भाजपाची भाषा
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- देशात २०१४ साली भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आणि त्यांनी त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाने माणसाला माणसासारखं जगण्याचा हक्क दिला पण भाजपा संविधानच मानत नाही,…