बीड - राज्यामध्ये गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्याकांड आणि आवादा एनर्जी पवन ऊर्जा प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणाच्या गुन्ह्यातील आत्मसमर्पण केलेला वाल्मीक कराड याला केज न्यायालयाने १५ दिवसांची सीआयडी कोठडी सूनावली आहे. पण अचानक कराडची तब्येत…
दिल्ली - अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. महिला अत्याचाराप्रमाणेच पुरुषांनाही मानसिक अत्याचार सहन करावे लागतात. याची चर्चा होऊ लागली होती. पण अतुल सुभाष प्रकरण चालू असताना पत्नीच्या त्रासाला कंटाळून दिल्लीतील एका तरूणाने…
छत्रपती संभाजीनगर - सासुरवाडीतील नातेवाईकांनी आमच्या मुलीला का नांदवत नाही म्हणून जावयासह परिवारातील सदस्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे जावयाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.…