Just another WordPress site

‘महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे’

मुंबई दि २९ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे आणि काहीही करत नाही.  म्हणूनच हे सर्व घडत आहे. असे ताशेरे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकारवर केले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या हिंदू जन आक्रोश…

मोठी बातमी! या नेत्याची रद्द झालेली खासदारकी पुन्हा मिळाली

दिल्ली दि २९(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी काढून घेतल्यामुळे सध्या देशभरात त्याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपमधील खासदार मोहम्मद फैजल यांची रद्द करण्यात आलेली खासदारकी त्यांना पुन्हा मिळाली आहे.…

मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

दिल्ली दि २९(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. कर्नाटकमध्ये एकाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असून १० मे रोजी मतदान होणार आहे. १३ मे रोजी निवडणुकीचा निकाल…

पुण्याचे खासदार गिरिश बापट यांचे निधन

पुणे दि २९(प्रतिनिधी)- भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर आली आहे.…

जादा भाड्याचा जाब विचारल्याने रिक्षाचालकाची प्रवाशाला बेदम मारहाण

डोंबिवली दि २९ (प्रतिनिधी)- डोंबिवलीत रिक्षाचालक आणि प्रवाशी या दोघांमध्ये प्रवासी भाड्यावरून वाद झाला. यावरून मुजोर रिक्षाचालकाने प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना डोंबीवली पूर्वेकडील इंदिरा चौकात घडली आहे. या संदर्भात रामनगर पोलीस…

राज्यसभा खासदार या अभिनेत्री सोबत बांधणार लग्नगाठ

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- बाॅलीवूड आणि राजकारणी यांचे पहिल्यापासुनच एकमेकांबद्दल आकर्षक राहिलेले आहे. नुकताच अभिनेत्री स्वरा भास्कर आणि राजकारणी फवाद आलम यांचा विवाह पार पडला त्यानंतर आणखी एक अभिनेत्री एका खासदारासोबत लग्नगाठ बांधणार आहे.…

पाच वर्षानंतर रंगणार आयपीएलचा उद्घाटन सोहळा

अहमदाबाद दि २८(प्रतिनिधी)- आयपीएलच्या १६ व्या सिजनची सुरूवात ३१ मार्चला होणार आहे. पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. पण यावेळी प्रेक्षकांना आणखी एक भेट मिळणार आहे.…

सोमय्यांचा शिंदे-फडणवीस सरकारला ७२ तासाचा अल्टीमेटम

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- भाजपचे नेते किरीट सोमय्यां यांनी त्यांच्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. आपल्यावर हल्ला करणाऱ्यांवर जर ७२ तासांमध्ये कारवाई झाली नाही तर मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये कारवाईला बसणार असा इशारा त्यांनी दिला…
Don`t copy text!