“असत्यमेव जयते” हेच मोदींच्या जीवनाचे सूत्र, ठाकरे गटाचा टोला
देशात सध्या असत्याचा बोलबाला आहे. त्यामुळे 'असत्यमेव जयते' हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाचे सूत्र आहे आणि आपल्या खोटेपणावर लोकांनी विश्वास ठेवावा असे त्यांना वाटत असले तरी देशातील सर्वच जनता 'कंगना'बुद्धीची नाही आणि भाजपाच्या…