“दिलासा की धक्का? …तर तीन महिन्यांत गॅस सिलेंडर बंद होणार
मध्य पूर्वेतील युद्धामुळे एलपीजी संकट निर्माण झालं आहे. केंद्र सरकारकडून एलपीजी गॅसचा पुरेसा साठा असल्याचं सांगण्यात येतय. पण गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर रांगा लागल्याचं चित्र आहे.
भारताचा एलपीजीचा मोठा भाग आखाती देशांमधून येतो.…