उद्धव ठाकरेंनी काढून घेतलं एकनाथ शिंदेंचं नगरविकास खातं,खात्याची जबाबदारी कोणाकडे..?
मुंबई प्रतिनिधी - जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री…