सिंचन घोटाळा पुन्हा बाहेर काढण्यामागे भाजपाची ‘ही’ रणनिती
मुंबई दि १७ (प्रतिनिधी)- राज्यात राजकारणात मागील दोन तीन महिन्यापासून अभूतपूर्व घटना घडत आहेत. शिवसेने विरुद्ध बंड करून एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचे सरकार पडून आता भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे, मात्र हे प्रकरण न्यायालयात गेल्याने…