वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असलेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या वारकरी संप्रदायाच्या आषाढी वारीला गालबोट लावण्याचे पाप राज्य सरकारच्या पोलिसांनी केले आहे. शांततेत पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर लाठीमार…