पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीचे पत्नीसोबत थरकाप उडवणारे कृत्य
अंबरनाथ दि २९(प्रतिनिधी)- लग्न होऊन १२ वर्षे उलटून गेली तरीही मूलबाळ होत नसल्याच्या वादातून नवरा-बायकोमध्ये वाद झाला. यामुळे संतापलेल्या नवऱ्याने बायकोचा खून केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ बदलापूर मार्गावरील ऑर्डनन्स कंपनीच्या…