ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाची सरशी
मुंबई दि १९ (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात पार पडलेल्या विविध ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने वर्चस्व मिळवले आहे. ४९५ पैकी १४४ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. राष्ट्रवादीकडे १२६ , शिंदे…