विराटने संपवला शतकाचा दुष्काळ अन तोडला सचिनचा रेकाॅर्ड
अहमदाबाद दि १२(प्रतिनिधी)- ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताच्या विराट कोहलीने २४० चेंडूत शानदार शतक ठोकले आहे.त्याचे हे कारकीर्दीतील ७५ वे शतक आहे. कसोटीमध्ये हे त्याचे २८ वे शतक आहे. या शतकानंतर त्याने नवा विक्रम करत सचिन…