धनगर समाजाच्या मागण्या सरकारला कळविल्या एवढाच त्या पत्राचा अर्थ!
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- धनगर समाजाचे विविध आंदोलने सुरू असून,त्यांच्या समस्या घेऊन प्रदेश चिटणीस नवनाथ पडळकर व राम वडकुते माझ्याकडे आले होते. धनगर समाजाच्या मागण्या व समस्या सरकारकडे पाठविल्या. तेवढाच त्या पत्राचा अर्थ असून त्यापेक्षा अधिक…