Latest Marathi News
Browsing Tag

Farmer in trouble

निकष बाजूला ठेवा, शेतक-यांचे जितके नुकसान झाले आहे तेवढी मदत करा

नाशिक दि ३०(प्रतिनिधी)- मागील तीन चार दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तूर, कापूस, कांदा सोयाबीन या पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदर खरीप वाया गेले, बहुतांश भागात…

शेतकरी संकटात असताना शिंदेंच्या मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कोरड्या घोषणा

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे, हे वर्ष शेतकऱ्याचे मोठे नुकसान करणारे ठरले आहे. नैसर्गिक संकटात अडकलेला शेतकरी सरकारकडे मदतीची आशा लावून बसलेला असताना भाजपा सरकार मात्र केवळ घोषणाबाजी व जाहीरातबाजी करत…

काँग्रेसचे नेते अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार

मुंबई दि २९ (प्रतिनिधी)- अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने केलेल्या शेती व फळबागांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश…

पंचनामे, नियम, अटी बाजूला ठेवून शेतकऱ्याला मदत जाहीर करा

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अपार नुकसान केले आहे. राज्यातील जवळपास एक लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याची आजची स्थिती पाहता नियम अटी, पंचनामे या…

कर्जासाठी शेतकऱ्यांवर स्वतःचे अवयव विकण्याची वेळ येणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भारतीय जनता पक्षाच्या राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली आहे.…

प्रधानमंत्री पीकविमा योजना मोदींच्या मित्रांच्या फायद्यासाठी

जळगाव दि २८(प्रतिनिधी)- राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरु केल्याचा ढोल बडवत आहे पण ते खरे नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांचा हप्ता विमा कंपन्यांना देते. केंद्र व राज्य सरकार जो पैसा विमा कंपन्यांना देतात तो जनतेचाच…

मोदी सरकारचा तो निर्णय शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारा

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- कांदा उत्पादक शेतकऱ्यांला मागील काही दिवसात चांगला भाव मिळत असल्याने चार पैसे मिळत होते पण केंद्रातील शेतकरी विरोधी भाजपा सरकारला शेतकऱ्याचे हे सुख पहावले नाही. कांद्याचे निर्यात शुल्क वाढवून ४० टक्के करून कांद्याचे…

१० हजारांची मदत तुटपुंजी, नुकसानीच्या प्रमाणात मदत करा

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचा अर्धा भागात अतिवृष्टीत बुडाला आहे आणि अर्ध्या भागात पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. सरकारने १० हजार रुपयांची मदत जाहीर केलेली आहे पण दुबार पेरणीसाठी बियाणे, खत, डिझेल लागते,…

मान्सून आला पण एल- निनो सक्रिय झाल्याने दुष्काळाची भीती

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- देशात मान्सुनचे आगमन झाले असले तरीही तो मनासारखा बरसत नाही. बिपरजाॅय चक्रीवादळामुळे यंदा मान्सून १६ जुननंतर येण्याची शक्यता आहे. पण आता चिंतेत भर टाकणारी एक बातमी समोर आली आहे. एल निनो सक्रिय झाल्याने मान्सूनच्या…

शेतकऱ्यांला कांद्याने रडवले! शेतकऱ्यांवर पदरमोड करण्याची वेळ

सोलापूर दि २७(प्रतिनिधी) - राज्यात कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. देशातील बेभरवशी निर्यात धोरणाचा कांदा उत्पादकांना फटका बसला आहे. बार्शी तालुक्यातील एका शेतकऱ्याला तर १० पोते कांदे विकल्यानंतर सर्व खर्च वजा करुन…
Don`t copy text!