Latest Marathi News
Browsing Tag

Farmer relife

राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारचा दिलासा

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा दुष्टचक्रात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर…

अतिवृष्टीतून वगळलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाचा मोठा दिलासा

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीच्या नियमात न बसणाऱ्या पण जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिलासा दिला आहे. अशा शेतकऱ्यांना सुमारे ७५५ कोटी…
Don`t copy text!