उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची नापिकीला कंटाळून आत्महत्या
उस्मानाबाद दि २७( सतीश राठोड )- सततच्या नापिकीला कंटाळून व मुलीच्या लग्नासाठी नातेवाईकाकडून उसनवारीने घेतलेले पैसे परतफेड कसे करावेत या आर्थिक विवंचनेतून कंटाळून तुळजापूर तालुक्यातील आणदुर पुजारी तांडा येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन…