खरच! अवघ्या अडीच लाखात घराचे स्वप्न पूर्ण होणार
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- मोठ्या शहरांमध्ये वाढत चाललेल्या झोपडपट्ट्या ही आजची सर्वात मोठी समस्या आहे. सर्वात पहिल्यांदा युती सरकारच्या काळात झोपु योजना कार्यान्वित करण्यात आली होती. पण नंतर ती बंदही करण्यात आली. पण आता यावर शिंदे सरकारने…