Latest Marathi News
Browsing Tag

Inc maharashtra

मोदी सरकारने आणलेले महिला आरक्षण विधेयकही निवडणुक जुमला

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महिला विधेयकाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली असून हे विधेयक आता लोकसभेत मांडले जाणार आहे. परंतु भाजपाची आतापर्यंतची पार्श्वभूमी पाहता हे महिला विधेयक हे आणखी एक निवडणुक जुमलाच ठरेल असे…

मोदी सरकारने आणलेले महिला आरक्षण विधेयकही निवडणुक ‘जुमला’च

मुंबई दि १९(प्रतिनिधी) - भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महिला विधेयकाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली असून हे विधेयक आता लोकसभेत मांडले जाणार आहे. परंतु भाजपाची आतापर्यंतची पार्श्वभूमी पाहता हे महिला विधेयक हे आणखी एक निवडणुक जुमलाच ठरेल…

मराठवाड्यात गंभीर परिस्थिती असतानाही दुष्काळाची घोषणा का नाही?

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- मराठवाड्यातील जनतेच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी शिंदे- फडणवीस - पवार सरकारने छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक घेतली पण यातून मराठवाड्याच्या जनतेला काहीही मिळालेले नाही. ५९ हजार कोटींच्या योजना दिल्याचा…

मागील ९ वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान मोदीच घमंडिया

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- मोदी सरकारचा अजेंडा चालवणाऱ्या काही टीव्ही पत्रकारांच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय इंडिया आघाडीने घेतला, त्याच्या मिरच्या भारतीय जनता पक्षाला का झोंबल्या? पत्रकारितेच्या नावाखाली धार्मिक तेढ वाढवण्याचे काम…

मंत्रीमंडळ बैठकीवर कोट्यवधींची उधळपट्टी जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- राज्यातील येड्याच्या सरकारने सर्व लाजलज्जा सोडलेली दिसत आहे. शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत आहे, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड वाढलेल्या आहेत, मराठा आंदोलनासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत.…

मनोज जरांगेंचे उपोषण सोडण्यास फडणवीस का गेले नाहीत?

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरावली सराटी गावात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून उपोषण सोडले हे चांगले झाले. मुख्यमंत्री स्वतः गेले म्हणजे…

सरकारची कंत्राटी नोकर भरती सुशिक्षीतांचे शोषण करणारी

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- देशाप्रमाणे राज्यातही बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. महाराष्ट्रात सध्या ३२ लाख तरुण एमपीएससी, सरळसेवा भरती व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या परिक्षांसाठी तयारी करत आहेत. सरकार आरक्षणाच्या नावाखाली एका समाजाला…

मोदी सरकारकडून सर्वसामान्य जनतेची लुट, तर राहूल गांधी…

नागपूर दि ८(प्रतिनिधी)- भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षातर्फे पत्रकारपरिषदा, भारत जोडो पद यात्रा आणि सभांचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस नेत्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये…

राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आता आरपारचा लढा

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी भाजीपाल्यासह शेतमाल रस्त्यावर फेकून देत आहे. शेतकऱ्याचे हे दुःख पाहून सरकारला पाझर फुटत नाही एवढे निर्दयी लोक सत्तेत बसले आहेत. कांद्याचे निर्यात शुल्क वाढवल्याने भाव पडले आणि…
Don`t copy text!