तब्बल २९ वर्षांनंतरही सुप्रियाताई विसरल्या नाहीत ‘तो’ आपुलकीचा धागा
सोलापूर दि ३०(प्रतिनिधी)- शरद पवार यांचा उल्लेख नेहमी एक मुरब्बी राजकारणी म्हणुन केला जातो. पण माणसांना आपलेसे करण्याचा त्यांचा गुणही खुपच खास. आहे. कारण त्यांनी प्रत्येक ठिकाणी अशी माणसे जोडून ठेवली आहेत. याचा अनुभव नुकताच खासदार सुप्रिया…