धक्कादायक! ५०० विवाहित मुली राज्यातून गायब
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- लग्न झालेल्या ५०० मुली राज्यातून गायब झाल्याचा धक्कादायक दावा पर्यटनमंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे. त्याचबरोबर मुंबईत एका विशिष्ट समाजाचे लांगुलचालन सुरू आहे. हे असेच…