शेतात जाण्यासाठी जीव धोक्यात घालत काढावी लागते पुराच्या पाण्यातून वाट
बार्शी दि १५(प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. हातचे आलेले पीक मातीमोल झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. पण बार्शी तालुक्यातील नागझरी नदीला पूर आल्याने दहिटणे गावातील नागरिकांना नदी पार जीव…