‘मला चार मुले हा फक्त कॉंग्रेसचा दोष’
दिल्ली दि १०(प्रतिनिधी)- देशात सध्या लोकसंख्या नियंत्रण विधेयकावर चर्चा सुरु आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्येकजण चिंतेत आहे. या दरम्यान, भाजप खासदार रवी किशन यांनी वाढत्या लोकसंख्येचा ठपका काँग्रेसवर ठेवला आहे. काँग्रेसने लोकसंख्या…