Latest Marathi News
Browsing Tag

Sarv shiksha abhiyaan

डिजिटल इंडीयाकडे वाटचाल करताना राज्यात एवढे लोक निरिक्षर

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्यात सर्व शिक्षा अभियान जोरकसपणे राबवत असताना एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आपण एकीकडे डिजिटल इंडियाची स्वप्न पाहत असताना दुसरीकडे काहींना अक्षर ओळखही नसल्याचे समोर आले आहे. राज्यातील निरिक्षरची आकडेवारी…

आता आठवीपर्यंतची ढकलपास पद्धत बंद होणार?

मुंबई दि ७(प्रतिनिधी) - प्राथमिक शाळेत शिकणा-या विद्यार्थी आणि पालकांसाठी आताच्या घडीला सर्वात मोठी बातमी आहे. राज्यात तिसरीपासून पुन्हा परीक्षा होणार असल्याचे संकेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे.त्यामुळे आठवी पर्यंत…
Don`t copy text!