‘हिंदू समाज अहिंसक होताना नपुंसक झाला’
डोंबिवली दि १६ (प्रतिनिधी)- अहिंसा सारखं दुसर शस्त्र नाही. अहिंसा परमो धर्म: चे आम्हाला एतक्या वेळा सांगण्यात आले की हिंदू समाज अहिंसक होता होता नपुसंक कधी झाला हे आम्हाला कळलचं नाही', असे वादग्रस्त विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले…