राज्यात पुन्हा सुरु होणार जलयुक्त शिवार अभियान योजना
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- तब्ब्ल दोन आठवड्यानंतर पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. महत्वाचे म्हणजे या बैठकीत जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद…