Latest Marathi News
Browsing Tag

Shinde goverment

मराठवाड्यात गंभीर परिस्थिती असतानाही दुष्काळाची घोषणा का नाही?

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- मराठवाड्यातील जनतेच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी शिंदे- फडणवीस - पवार सरकारने छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक घेतली पण यातून मराठवाड्याच्या जनतेला काहीही मिळालेले नाही. ५९ हजार कोटींच्या योजना दिल्याचा…

राज्य मंत्रिमंडळाने मराठवाड्याच्या कायापालटाचा संकल्प केला.!

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- श्री गणरायाच्या आगमनाच्या पुढ्यात हा संकल्प मराठवाड्यात विकासाची गंगा आणेल. यासाठी ४६ हजार ५७९ कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च होणार आहे. अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.…

मंत्रीमंडळ बैठकीवर कोट्यवधींची उधळपट्टी जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- राज्यातील येड्याच्या सरकारने सर्व लाजलज्जा सोडलेली दिसत आहे. शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत आहे, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड वाढलेल्या आहेत, मराठा आंदोलनासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत.…

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटीलांनी उपोषण सोडले

जालना दि १४(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. यावेळी सरकारने महिनाभरात आरक्षणाचा निर्णय…

सरकारची कंत्राटी नोकर भरती सुशिक्षीतांचे शोषण करणारी

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- देशाप्रमाणे राज्यातही बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. महाराष्ट्रात सध्या ३२ लाख तरुण एमपीएससी, सरळसेवा भरती व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या परिक्षांसाठी तयारी करत आहेत. सरकार आरक्षणाच्या नावाखाली एका समाजाला…

एैन सणासुदीत लालपरीची चाके पुन्हा थांबणार

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे सरकार पुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यातच एैन गणपती काळात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर…

गद्दारांना सर्व गद्दारच दिसतात पण कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- शिवसेनेतून फुटून शिंदे गटात सहभागी झालेले बुलढाण्याचे फुटीर खासदार प्रतापराव जाधव यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचा मोठा गट महायुतीत सामील होणार असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा समाचार घेत,…

मोदी सरकारचा तो निर्णय शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारा

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- कांदा उत्पादक शेतकऱ्यांला मागील काही दिवसात चांगला भाव मिळत असल्याने चार पैसे मिळत होते पण केंद्रातील शेतकरी विरोधी भाजपा सरकारला शेतकऱ्याचे हे सुख पहावले नाही. कांद्याचे निर्यात शुल्क वाढवून ४० टक्के करून कांद्याचे…

ठाणे रुग्णालयातील ते १८ मृत्यू सरकारच्या अनास्थेमुळेच

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- ठाणे महानगरपालिका रुग्णालयात एकाच रात्रीत १८ जणांचा मृत्यू होतो ही राज्यासाठी लाजीरवाणी घटना आहे. याआधी दोन दिवसापूर्वी याच रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला पण सरकारचे डोळे उघडले नाहीत. केईम रुग्णालयात एका लहान मुलाचा…

राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकार हे गम्मत जम्मत सरकार

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकार हे गम्मत जम्मतचे सरकार आहे. या सरकारमध्ये एक मंत्री सहा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, ३६ जिल्ह्याला १९ पालकमंत्री नियुक्त केले असून १७ जिल्ह्याला अजून पालकमंत्रीच नाहीत. १५ ऑगस्टला…
Don`t copy text!