नारीशक्तीचा नवा अध्याय!; २०२९ पासून देशात महिला राज, ३३% जागा आरक्षित!
भारतीय राजकारणात महिलांच्या सहभागासाठी एक नवा अध्याय सुरू होत आहे. संसदेच्या गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात 'नारी शक्ती वंदन अधिनियमा'तील महत्त्वपूर्ण दुरुस्त्यांवर चर्चा होणार आहे.
विशेष म्हणजे, जनगणनेची वाट न…