अर्थसंकल्पातून विधानसभा निवडणुकीत फटका बसणार; ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा
मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात बड्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आला.यात बिहारसाठी 26 हजार कोटी तर आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र,…