उद्धव ठाकरेंच्या युतीत परतणार याचे मोठे संकेत – अमित शाह
लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे संपले आहेत. आता अखेरच्या टप्प्याचे मतदान राहिलेले आहे. अशातच गृहमंत्री अमित शाह यांनी सहाव्या टप्प्यापर्यंत भाजपा ३०० ते ३१० जागा जिंकत असल्याचा दावा केला आहे.तसेच महाराष्ट्राच्या राजकारणावरही भाष्य केले असून…