महागाईने जनता उपाशी असताना भाजपा नेते टिफीन बैठका कसल्या झोडतात?
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाला निवडणुका आल्या की जनतेची आठवण येते व इव्हेंटबाजी करुन जनतेचे कैवारी असल्याचा आव आणतात. आताही निवडणुकांचे दिवस सुरु असल्याने भाजपा नेते टिफिन बैठका घेत आहेत. भाजपाच्या आशिर्वादाने देशातील जनता…