‘उठाव करायचं बीज एकनाथ शिंदेच्या डोक्यात मीच घातल’
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसह अपक्षच्या ५० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यांनतर शिंदे गटाने भाजप सोबत सरकार स्थापन केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी…