बांग्लादेश भारताला पराभूत करण्यात यशस्वी झाला तर मी…
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सलग आठव्यांदा दारूण पराभव केला. यामुळे पाकिस्तानमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आता पुढील सामन्यात तरी भारताचा पराभव व्हावा अशी अपेक्षा पाकिस्तानमधून केली जात आहे. पण…