दरड कोसळून शेकडो लोक रस्त्यावर आले मग वाढदिवसाच्या पार्ट्या कशा करता?
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- रायगडमधील इरसाळवाडीत दरड कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. अशा घटना घडल्यानंतर सरकार जागे होते व उपाय योजनांच्या घोषणा करते पण अशा घटना घडू नयेत म्हणून आधीच काही उपयायोजना का केल्या जात…