Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

मनोज जरांगे पाटलांना राजकीय पक्षाकडून अध्यक्षपदाची ऑफर,राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार?

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी अनेकदा उपोषण केलं, अखेर मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनानंतर आता मराठा आरक्षणाचा…

विरोधकांना उरला नाही आवाज ? इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही

नागपूर : सध्या राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. नागपूरमधील या अधिवेशनाचा आज पहिला दिवस असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आठवड्याभर चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये राज्यातील कोणकोणत्या विषयांवर चर्चा होणार याकडे सर्वाचे लक्ष…

बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला ‘दे…

सोलापूर: बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. नगरपालिका निवडणुकांचा निकाल पुढे ढकल्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता बार्शी तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय नेते व सहकारी संस्थांना…

…तर मुंबई हातातून गेली म्हणून समजा; राज ठाकरे यांच्या इशाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात…

मुंबई महापालिकेत ठाकरे बंधुंची युती होणार हे जवळपास निश्चित झाल आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यावर महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याची चर्चा आहे. कारण मनसे सोबत न जाण्यावर काँग्रेसचे नेते ठाम आहेत. मात्र, या सगळ्यात उद्धव ठाकरेंची मात्र कोंडी…

नितीशकुमारांनी घेतली १० व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ ; २६ मंत्र्यांमध्ये कोणाचा समावेश ? वाचा

बिहारमध्ये नवीन एनडीए सरकार स्थापन झाले आहे. जनता दल (युनायटेड) चे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर झालेल्या भव्य शपथविधी समारंभात विक्रमी १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल मोहम्मद आरिफ…

रुपाली चाकणकरांवर टीका करणं रुपाली ठोंबरे पाटलांना महागात पडलं, राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय ?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील रूपाली ठोंबरे पाटील आणि रूपाली चाकणकर दोन महिला नेत्यांमधील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. रूपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा असून…

महाराष्ट्रात निवडणूक तारखांची घोषणा होणार ? कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार ? आज दुपारी 4 वाजता…

महाराष्ट्रात निवडणूक तारखांची घोषणा होणार आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर…
Don`t copy text!