Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
१९९१ साली जे घडलं ते पुन्हा नको म्हणून २००४ ला CM पद नाकारलं – अजित पवार
२००४ साली जर राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळालं असतं तर आजपर्यंत ते कायम राहिलं असतं. आज शरद पवार जे सांगतायेत ते धादांत खोटे आहे.मुख्यमंत्रिपद न घेण्यामागे काही ना काही कारण आहे असं सांगत अजित पवारांनी मोठा दावा केला आहे.मुंबई येथे…
उद्धव ठाकरेंच्या युतीत परतणार याचे मोठे संकेत – अमित शाह
लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे संपले आहेत. आता अखेरच्या टप्प्याचे मतदान राहिलेले आहे. अशातच गृहमंत्री अमित शाह यांनी सहाव्या टप्प्यापर्यंत भाजपा ३०० ते ३१० जागा जिंकत असल्याचा दावा केला आहे.तसेच महाराष्ट्राच्या राजकारणावरही भाष्य केले असून…
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक, राजकीय पक्षांकडून तयारी सुरू
देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. ४ जून रोजी लोकसभेचा निकाल येणार आहे, त्याआधीच आता राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईत बैठक होणार आहे.या बैठकीत आगामी…
‘भाजप दीडशेच्या वर जाणार नाही’; शेवटच्या टप्प्यापूर्वी मनीष तिवारीनी केला हा मोठा दावा?
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या या शेवटच्या टप्प्यात चंदीगडमध्येही मतदान होणार आहे. येथील काँग्रेसचे उमेदवार आणि माजी माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी…
थोडे इकडेही लक्ष द्या., दुष्काळी परिस्थितीवरून जयंत पाटलांनी सरकारला खडेबोल सुनावले
राज्यात अनेक राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील महत्त्वाच्या धरणांमध्ये पाणी पातळीने तळ गाठला असून हंडाभर पाण्यासाठी खेडापाड्यातील लोकांना कैक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.पावसाने राज्यात जर का उशीरा हजेरी लावली…
‘महायुतीला सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागणार’, बच्चू कडूंचा थेट इशारा
"महायुतीला सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागणार" असा इशारा अमरावती मतदार संघात भाजपच्या विरोधात रणशिंग फुंकणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी दिला."पैसा आहे, सत्ता आहे म्हणून अतिरेक करु नका", असेही बच्चू कडू 'झी…
शरद पवार यांच्याकडून राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त, पाहा नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील भीषण दुष्काळाच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. 'राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे.४० तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण तपास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा; रवींद्र धंगेकर आक्रमक
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाला आता राजकीय वळण आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच अपघाताच्या पहिल्यादिवसांपासून पुणे पोलिसांच्या चौकशीवर रवींद्र धंगेकरांनीस टीका केली आणि अनेक प्रश्न उपस्थित केले.त्यानंतर ट्विट करत त्यांनी पुण्याचे पोलीस…
लोकसभा निवडणुकीचं रूपांतर ग्रामपंचायत निवडणुकीत; प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा
देशात सध्या लोकसभा निवडणुका सुरु आहेत. त्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लबोल केलाय.त्यांनी ,”लोकसभा…
‘मी कुठल्याही पक्षाचा…’; शरद पवारांच्या टीकेवर अण्णांचा जोरदार पलटवार
अण्णा हजारे हा विषय आता संपला आहे.' अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. दरम्यान या टीकेला आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.मी कुठल्याही पक्ष पार्टीचा माणूस नाही, मी…