Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

पबसारख्या घाणेरड्या संस्कृतीला हद्दपार करा, धंगेकरांचे देसाईंना प्रत्युत्तर

'माझ्यावरील कायदेशीर कारवाईचे सोडा, तुम्ही आधी पुणेकरांची माफी मागा, कारण विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याचा वारसा पब संस्कृतीने बिघडवला आहे व तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात' अशा तिखट शब्दांमध्ये काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी…

कंपन्या राज्याबाहेर जाणं हे ट्रिपल इंजिन सरकारचं अपयश; सुप्रिया सुळें यांचा हल्लाबोल

हिंजवडीमधील ३७ आयटी कंपन्याच्या स्थलांतराला राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे. हे सरकार केवळ घरं फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यात व्यस्त आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे…

मी पुणेकर, कोणालाही घाबरत नाही: रवींद्र धंगेकर; रवींद्र धंगेकरांचं हसन मुश्रीफांना चॅलेंज

पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या डॉ. अजय तावरेला भरचौकात फाशी दिली पाहिजे. महाराष्ट्रातील पोलीस सुपाऱ्या घेऊन काम करतात, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. राज्यात सगळ्याच विभागात भ्रष्टाचार सुरु आहे.महसूल असो किंवा गृहखाते असो, हे महाराष्ट्राला…

आमदार सुनील टिंगरेंनी विशाल अग्रवालचा 46 वा कॉल उचलला ; पहा सविस्तर बातमी

कल्याणीनगर परिसरात पुण्यातील एका धनिकपुत्राने पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. राज्यभरात या घटनेची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान पोलिसांच्या हाताला दररोज नवीन माहिती लागत आहे.यामध्ये आता आणखी एका…

मोठी बातमी! फसवणूक प्रकरणात मनोज जरांगे पाटील पुणे कोर्टात हजर ; नेमकं काय आहे प्रकरण?

मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुण्याच्या शिवाजी नगर कोर्टात हजर झाले आहेत. 2013 च्या एका फसवणुकीच्या गुन्ह्याच्या प्रकरणात जरांगे पाटील हे आज शिवाजी नगर कोर्टात हजर झाले आहेत.न्यायालयाने त्यांना २०१३ साली…

लोकसभा निवडणुकीनंतर बारामती शहरमध्ये तालुक्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत

पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या फुटीनंतर बारामतीच्या राजकारणाचे चित्र बदलून गेले आहे. विशेषत: लोकसभा निवडणुकीनंतर शहर आणि तालुक्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र…

पुण्यात जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल ? बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला ; जयंत पाटलांची पोस्ट

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होत असल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या गोष्टीचा निषेध करत महाड येथे चवदार तळ्याजवळ आंदोलन केले.या आंदोलनावेळी आव्हाडांकडून…

लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार आज संपणार

देशात 19 एप्रिलपासून सुरू झालेली लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. 1 जून रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.सातव्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज 30 मे रोजी सायंकाळी 5 वाजता…

“तीन दिवसांत माफी मागा अन्यथा.”; CM शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वकिलामार्फत ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. तीन दिवसांत माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा या नोटीशीमधून देण्यात आला आहे.शिवसेनेच्या मुखपत्रात संजय राऊतांनी…

महायुतीला 28 जागांचा अंदाज, बारामती, कोल्हापूर, अमरावतीत कोण जिंकणार?

लोकसभा निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्यातील मतदान शिल्लक आहे. आतापर्यंत 6 टप्प्यातील मतनाद पार पडलेय. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.त्यापूर्वी सट्टा बाजार तेजीत आहे. विविध जागांचा अन् राज्यातील निकालाचा अंदाज वर्तवला जातोय.…
Don`t copy text!